Wednesday, September 03, 2025 10:54:09 PM
पाकिस्ताननेही भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. याशिवाय पाकिस्ताननेही भारताबरोबरचा व्यापार थांबवला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध अधिक ताणले जाणार आहेत.
Jai Maharashtra News
2025-04-24 19:37:36
दिन
घन्टा
मिनेट